महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे.
Related News
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडूनही घोडबंदर रोडच्या नामांतराची मागणी; कारण ऐकून अनेकांना वाटेल योग्य, 16 महिन्यांत 27 मृत्यूंचा मुद्दा चर्चेत
मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा अत्यंत ...
Continue reading
फॉर्च्युनरच्या पुढे-मागे ट्रक लावले, पेट्रोल टाकून कार पेटवली; भाजप नेत्यासह तिघांचा दुर्दैवी अंत
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्...
Continue reading
एकनाथ शिंदेंची धमाकेदार बार्गेनिंग पॉवर वाढली; महाराष्ट्र राजकारणात खळबळ, भाजप गोटात मोठी चलबिचल
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकं...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा संजय राऊतांना फोन, बंडखोर खासदारांवर कारवाईची रणनीती, उद्धव ठाकरे...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीवर सुषमा अंधारेंचा मोठा दावा. संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर पक्षफोडीचे गंभीर ...
Continue reading
शिर्डी आणि बिहारसाठी 2 नव्या अत्याधुनिक अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू
Pune Railway News: पुणे आणि परिसरातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भा...
Continue reading
सोनू निगमच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती; मानेच्या नसांचा गंभीर त्रास, MRI-CT Scan सुरू, तरीही शो रद्द करणार नाही
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लो...
Continue reading
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि
अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे.
त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस आहे.
तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.
यापुढेही पावसाचे दिवस आहेत.
त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल.
अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील.
कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते.
त्यांना ती संधी मिळायला हवी.
यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील
गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यात इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एका प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यात आले.
ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे.
जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे या करता येणार आहे.
त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याच सादरीकरण आज झाले.
लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे,
सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी
याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो.
काही महिने लागतात, ते काही मिनिटांत शोधता येईल.
वाहतूक नियोजनात फायदा होईल.
या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल.
आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे.
लवकरच ते कार्यान्वित होईल.
त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल,
अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/chikhal-pheko-movement-of-akola-metropolitan-congress/