अकोला | प्रतिनिधी
वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या विरोधात मुस्लिम बांधव आणि बहुजन समाजाच्या वतीने
अकोल्यात शांततेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
या वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात आज रात्री ९:०० ते ९:१५ वाजेपर्यंत १५ मिनिटांसाठी घर,
दुकान, कारखाने आणि कार्यालयांतील दिवे बंद ठेवून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.
काय होती आंदोलनाची मागणी?
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारने सादर केलेले वक्फ बोर्ड संशोधन विधेयक तात्काळ मागे घ्यावे,
अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलन पूर्णपणे ऐच्छिक आणि शांततेत पार पडले, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
एकजुटीचे दर्शन
या अनोख्या दिवाबंदी आंदोलनात मुस्लिम समाजासोबत इतर बहुजन समाज घटकांनीही सहभाग घेतला,
ज्यातून या विधेयकाविरोधातील सामूहिक नाराजीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधाचा संदेश देण्यात आला.
विधेयकाविरोधातील शांततापूर्ण, अहिंसात्मक आणि अनुशासित आंदोलनामुळे अकोल्यातील नागरिकांनी सामाजिक
ऐक्याचा आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण दिला आहे.
केंद्र सरकारने या आवाजाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtra-dinimitta-akol-akol-darsh-flag-hoisting/