मुंबई | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने नोंदवले आहे की भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले असून,
Related News
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
हे हल्ले मुख्यतः पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबरचा इशारा
महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले,
“पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि सरकारी वेबसाइट्सवर सायबर हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.”
टार्गेट कोण होते?
भारत सरकारच्या अधिकृत पोर्टल्स
महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान संस्था
वित्तीय सेवा व बँकिंग क्षेत्र
माध्यम संस्थांच्या वेबसाइट्स
सायबर सुरक्षेसाठी सतर्कता आवश्यक
या सायबर हल्ल्यांमुळे भारतातील सायबर यंत्रणेला सतर्कतेचा इशारा मिळाला आहे.
सध्या संबंधित विभागांकडून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू असून,
सर्व सरकारी संस्थांना आपली सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवायांसोबतच भारताविरोधातील सायबर युद्धाची छुपी रणनीतीही समोर येत आहे.
त्यामुळे केवळ भौतिक सुरक्षाच नव्हे तर डिजिटल सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे, असे सायबर तज्ज्ञांचे मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/waqf-board-amendment-bill/