भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमुखी पडले असून
Related News
अमेरिका–इराण युद्ध: मध्य पूर्वेत तणाव, ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रार्थनेत हात जोडले
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू, आज सातवा दिवस
मध्य पूर्वेतील परिस्थिती आता गं...
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला; गायक राहूल वैद्यच्या शेवटच्या आठवणी व्हिडीओद्वारे समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
Continue reading
त्यातही राज्यातच सर्वाधिक, ५२ मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन उपाययोजनांबाबत
गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नव्हे, तर अस्वल आणि
इतर प्राण्यांच्या हल्ल्यातही मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही
४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले.
आठवड्याला सरासरी एक मृत्यू आणि १२ जखमी असे हे प्रमाण आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मानव-वन्यजीव संघर्षामुळे जास्त प्रभावित आहेत.
२०२३ मध्ये या दोन जिल्ह्यांत वाघ, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात
३८ जणांनी जीव गमावला. संघर्षाचा हा आलेख
दशकाहून अधिक काळापासून वाढत असताना केवळ निधीत सातत्याने वाढ करण्याव्यतिरिक्त
ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.
संघर्षात वन्यप्राण्यांचेही जीव जातात.
१ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत
भारतात एकूण ७६ वाघ मृत्युमुखी पडले,
त्यातील १४ वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.
वन्यजीव संघर्षामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या
भागांत प्रभावी उपाययोजनांची तातडीने गरज आहे.
मात्र, त्यात वनखात्याच्या नियोजनाचा अभाव दिसत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ottiver-will-be-able-to-watch-superhit-munjya-someday/