मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच
आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम
Related News
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचा सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले, “महाराष्ट्र इथं येईल!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
Health Tips : चाळीशीनंतरही दिसाल तरुण! ‘हे’ 5 पदार्थ आहारात ठेवा; आरोग्य राहील उत्तम
Health Tips : वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र वाढत्...
Continue reading
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
प...
Continue reading
Vinesh Phogatला मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली
भारताची स्टार कुस्तीपटू Vinesh Phogat हिला...
Continue reading
DJ विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट चर्चेत; हिंदू सेवा संघाची हद्दपारीची मागणी
गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याच्य...
Continue reading
Bank Account Rules: एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत? जास्त खाती ठेवल्यास काय समस्या येऊ शकतात?
Bank Account Rules: आजच्या काळात बहुत...
Continue reading
QR कोड स्कॅनची गरज नाही! UPI चे ‘Tap & Pay’ फीचर कसे काम करणार? Google Pay-PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट
UPI New Tap And Pay...
Continue reading
BRICS निमंत्रणावरून भारत-बांगलादेश संबंध पुन्हा चर्चेत; बांगलादेशचा मोठा निर्णय?
भारतात आयोजित करण्यात आलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब...
Continue reading
ट्रम्प यांचा मोठा दणका! H-1B व्हिसाधारकांचा 60 दिवसांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
Trump on H-1B Visa : अमे...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र; विदर्भाला पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोरडे हवामान
बंगालच्या खाडीत निर्माण झाले...
Continue reading
विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे.
पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक
बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर
प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट
किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने
अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले.
त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी
कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या
गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य उत्तुंग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेता येत नसतील तर किमान त्या
विचारांना ठेच लागेल असे कृत्य करू नका’ असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/we-have-no-connection-with-kanganas-statement-bjp-issues-letter/