मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच
आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे.
पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक
बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर
प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट
किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने
अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले.
त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी
कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या
गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य उत्तुंग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेता येत नसतील तर किमान त्या
विचारांना ठेच लागेल असे कृत्य करू नका’ असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/we-have-no-connection-with-kanganas-statement-bjp-issues-letter/