उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
गेल्या दोन दिवसापासून मान्सून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे.
त्यातच सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे उंबर्डा बाजार वासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
ग्रामपंचायत ने केलेल्या उपायोजना केवळ कागदावरच असल्यामुळे पाचही वार्डातील मान्सूनपूर्व नालीसफाई न केल्याने
नाली मधील गाळ रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या अफलातून कारभार नेहमीच चर्चेत असतो.
सांडपाण्याची व्यवस्था करने, सफाई करणे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊन उपाययोजना करणे
असे ग्रामपंचायत प्रशासनाचे काम असते मात्र ग्रामपंचायतीने केलेली सर्व उपाययोजना कागदावरच राहिल्याने
याची पोलखोल आलेल्या पावसाने करून दिली. परिसरातीत पावसाने हजेरी लावली आहे .
यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखावला असला तरी उंबर्डा बाजार ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे
उंबर्डा बाजार मधील ग्रामस्थ चांगलेच संकटात सापडला आहे.
पावसाळ्यात आनंद घेण्याऐवजी या पाचही वार्डातील नागरिक चांगलेच कामाला लागले.
नाल्याची साफसफाई न केल्याने असा प्रकार घडला नाली मध्ये गाळ साचून तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहिले.
यामुळे नाल्यातील संपूर्ण गाळ रस्त्यावर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन दरवर्षी लाखो रुपये कर
गोळा करून सुद्धा कोणतेही काम करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील भवानी मंदिर मुख्य रस्त्यावर चिखल साचल्यामुळे रस्त्याची दैयनीय अवस्था झाली आहे.
याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य वेळेत लक्ष दिले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
साथीचे रोग डोके वर काढण्याची दाट शक्यता उंबर्डा बाजार मधील पाचही वार्डात निर्माण झाली आहे.
या बाबत नागरिकांनी उंबर्डा बाजारचे ग्रामविकास अधिकारी श्री जयकिसन आडे
यांचे सोबत भ्रमणध्वनी वरुण संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तसेच शासनाच्या विविध योजनांना ग्रामपंचायत तर्फे केराची टोपली दाखविली जात आहे.
शासनाच्या घनकचरा निर्मूलन व स्वच्छता मिशन च्या योजना कुचकामी ठरत आहे.
याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थामधून पुढे येत आहे.
परिसरात दुर्गंधीचे वातावरण
जोरदार पावसामुळे केरकचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्यातील कचरा रस्त्यावर आला त्यामुळे ५ ही वार्डा मध्ये दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार आहे.
अशी प्रतिक्रिया सर्वस्तरावरून व्यक्त होऊ लागली आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/akola-tribal-hakkansathi-birsa-kranti-dal-chhanta-dharana-movement-nidhi-and-certificate-scam/