विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जीं यांनी वकिलांचा काळा कोट परिधान करून थेट Calcutta High Court गाठल्याने...
Continue reading
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेने मोठा आणि महत्त्वपू...
Continue reading
All India Trinamool Congress ने पश्चिम बंगालच्या १८ व्या विधानसभेसाठी आपल्या विधिमंडळ गटाच्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बालीग...
Continue reading
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तब्बल दोन दशकांपासून बंगालच्या राजकारणावर अधिराज...
Continue reading
संजय राऊत रडारवर? भाजप नेते नवनाथ बन यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेश ...
Continue reading
शिंदे–ठाकरे राजकारणात नवी खळबळ; खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवासानंतर उद्धव ठाकरेंचा फोन
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडल्याचे समोर आले असून
Continue reading
टीएमसी पराभव, ममता बॅनर्जी यांना धक्का आणि सुरक्षेत बदल? सोशल मीडियावर व्हायरल दावा, पण वास्तव काय?
पश्चिम बंगालच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी आणि खळबळजनक बातमी सध्या सोशल मीडिया...
Continue reading
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री
Continue reading
पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक आणि धक्कादायक वळण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 206 जागांवर व...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/