विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
सचिन अहिरांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 4 राजकीय समीकरणांचा उलगडा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी आणखी एक मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. शिवसेना...
Continue reading
सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशानंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढल...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटान...
Continue reading
5 खास वैशिष्ट्ये! उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत
Continue reading
शिर्डी : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले...
Continue reading
परभणी : विमानातील एका योगायोगाने झालेल्या प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले असून आता त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि...
Continue reading
धाराशिव : ‘मी विष पचवलं’; 10 दिवसांच्या टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांची पहिली भावनिक प्रतिक्रिया
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निं...
Continue reading
फडणवीस-उद्धव यांच्या एकत्र विमान प्रवासावर शिंदेंचा तिखट टोला; ‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’, 2019 च्या बेईमानीची आठवणरायगड: महाराष्ट्राच्या ...
Continue reading
5 मुद्द्यांत संजय देशमुखांचा पलटवार! 'आई नेक, बाप एक' टीकेवर संजय राऊतांना सडेतोड उत्तर; ठाकरे गटावरही गंभीर आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ...
Continue reading
रोहित पवारांचा गंभीर दावा : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला धक्का देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रा...
Continue reading
मोठा इशारा! 5 महत्त्वाचे मुद्दे: संजय राऊतांना मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, शिंदे गटाच्या खासदाराला स्पष्ट फटकार
राज्यातील राजकारणात गेल्या ...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/