केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी
केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
Related News
शिर्डी : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले...
Continue reading
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गुजरातमधील अमित शाह यांनी वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांपूर्वी कोकणातील तर...
Continue reading
डेनमार्कचा धक्कादायक प्रस्ताव : युरोपमध्ये स्थलांतर, सांस्कृतिक ओळख आणि धार्मिक स्वातंत्र्य या मुद्द्यांवर गेल्या काही वर्षांपासून तीव्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर
Continue reading
नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पुस्तकात 1975 मधील आणीबाणी (Emergen...
Continue reading
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज (२० जून) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. शास...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
10 रंजक गोष्टी! अमिषा पटेलच्या जन्मानंतर भेटायला आल्या होत्या इंदिरा गांधी; कुटुंबाचा नेहरू-गांधी घराण्याशी खास संबंध
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमि...
Continue reading
मदरशांच्या सर्वेक्षणावरून मोठा वाद! वारिस पठान यांचा सरकारला सवाल; ‘मग मंदिरांचा सर्वे का नाही?’
पश्चिम बंगालमध्ये मदरशांचे सर्वेक्षण करण्याच्या निर...
Continue reading
10 मोठे मुद्दे: जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांचा शक्तिशाली एल्गार; धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची तीव्र मागणी
सोशल मीडिया चळवळ म्हणून सुरू झालेल्या ‘...
Continue reading
ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय संकट? तृणमूलमधील बंडामुळे भाजपच्या ‘मिशन 362’ ला नवे बळकोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ...
Continue reading
धक्कादायक खुलासा! अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर 4 पोलिसांची हत्या; माओवाद्यांना प्रत्येकी 5 हजारांचे बक्षीस
झारखंडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीदर...
Continue reading
Tamil Nadu Politics: भाजपचा व्होट शेअर तिप्पट वाढवणारे अण्णामलाई पक्ष सोडणार? भाषावादातून उभं राहिलेलं नवं राजकीय वादळचेन्नई : दक्षिण भारतात आपला...
Continue reading
त्यात केंद्राने म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी
देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती,
त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस
‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या
सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे.
अमित शाह यांनी ट्विट केले की, ’25 जून 1975 रोजी
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत
देशात आणीबाणी लादून, भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला.
लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.
भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’
म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश, हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना
आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या
लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.’
अमित शाह यांनी लिहिले, ‘संविधान हत्या दिन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी
आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत जिवंत ठेवण्यासाठी कार्य करेल,
जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.’
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-fought-like-wagah-mamta-banerjee/