महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत.
तुळजा भवानीच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी होत आहे.
या मंदिराचा जीर्णाद्धार सुरु असताना टाईल्स काढले तेव्हा शिखराचे वजन ज्या चार बीमवर आहे,
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
त्यापैकी दोन बिमचे मोठे नुकसान झालेले आहे. तुळजापूरच्या मुख्य गाभाऱ्याचा डोलारा या चार खांबांवर
असून त्यापैकी दोन खांब जर कमकुवत झाले असल्याने या मंदिराचा जीर्णाद्धार करताना हे मंदिर त्याच जागी पूर्वी होते
तसेच बांधण्यात येणार आहे. या मंदिराचे नाव संरक्षित पुरातन वास्तूत असल्याने
हे काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. राज्य संरक्षित मंदीर असल्याने गाभाऱ्याचा
प्रत्येक दगड काढून नव्याने हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाभाऱ्याची जागा तेवढीच राहील.
या मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे देखील लागू शकतात, त्यामुळे तोपर्यंत या मंदिरातील
आई भवानी मातेची मूर्ती दोन वर्षे इतरत्र हलविण्यात आले आहे असे तुळजापूरचे
आमदार मंदिराचे ट्रस्टी राणा जगजीत सिंह पाटील यांनी म्हटले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/travhlingmadhun-kamwa-lakh-janoon-sorrow-top-10-jobs/