राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/