राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्यात थंडावा देणारा सुगंधी आणि क्रीमी डेझर्ट
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसांत थंड, गोड आण...
Continue reading
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
सागरी गुहांचा शोध जीवावर बेतला; मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
माले : जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणा...
Continue reading
अमेरिकेने पुन्हा जगाला हादरवलं! ISIS चा ‘नंबर-2’ दहशतवादी ठार; ट्रम्प यांची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सुरक्षेची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली ...
Continue reading
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषद 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह एका पत्रकार परिषदेत अचानक संतापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत आयोजित पत...
Continue reading
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/