टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. मात्र इतिहासातील 3 आश्चर्यकारक योगायोग भारताच्या विश्वचषक विजयाशी जोडले गेले ...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Instagram ने Carousel Posts साठी Multi Caption Feature सुरू केले आहे. आता प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला स्वतंत्र कॅप्शन देता येणार असून, कंटेंट अधिक आक...
Continue reading
बुरख्यावर इम्तियाज अली यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा. महिलांच्या स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि समाजातील बदलांवर त्यांनी मांडली स्पष्ट...
Continue reading
मुंबई हे देशातील सर्वात वेगाने धावणारे आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच मायानगरीत सध्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा असा कहर सुरू आहे की स...
Continue reading
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
रातोरात ₹4,726 कोटींचा जबरदस्त फटका! पाकिस्तानशी मैत्री तुर्कीच्या Celebi ला महाग; भारताच्या एका निर्णयाने गेमच पलटलाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याव...
Continue reading
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.
Also Read: https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/