टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका भव्य कॉन्सर्टनंतर उफाळून आलेल्या ड्रग्स प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणा...
Continue reading
IPL 2026 मधील Mumbai Indians आणि Chennai Super Kings यांच्यातील सामन्याने क्रिकेट चाहत्यांना भावनिक क्षण अनुभवायला लावला. कारण या सामन्यात ...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आण...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
Allu Arjun च्या वाढदिवसाच्या दिवशी ‘राका’ टायटलसह मोठी घोषणा – ॲटली सोबतचा भव्य ब्लॉकबस्टर
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार Allu Arjun आ...
Continue reading
Allu Arjun च्या ४४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण
भारतीय चित्रपटसृष्टीत Allu Arjun हे नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या तोंडा...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
Pune, April 6, 2026 – पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात भोंदू ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण...
Continue reading
आरसीबी vs सीएसके : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, विराट किती धावा करणार?
IPLच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमध्ये रविवारी, 5 एप्रिलला रॉयल चॅलें...
Continue reading
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.
Also Read: https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/