टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
पाकिस्तानला मोठा धक्का? तुर्कीने संरक्षण कराराबाबत स्पष्ट केली भूमिका; भारताविरोधातील समीकरणाला तडा
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यात झाले...
Continue reading
CPL 2026 : 6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे फिरवला, पण शेवटची एक चूक अन् हातातला सामना गेला
कॅरेबियन प्रीमियर ...
Continue reading
Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन? मोदी सरकार आणणार ‘SHIELD Bill’
Social Media-Gaming Ban B...
Continue reading
5 फोटोंनी चाहत्यांना घायाळ! गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचं अप्रतिम सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावरही देतेय दमदार फॅशन गोल्स
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री
Continue reading
हर्षवर्धन राणे - संजीदाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
हर्षवर्धन राणे-संजीदा शेखच्या नात्याची जोरदार चर्चा : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच म...
Continue reading
Nitin Gadkari : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नितीन गडकरींवरील डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश, प्रतिष्ठेच्या संरक्षणावर न्यायालयाचा भर
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदे...
Continue reading
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.
Also Read: https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/