पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
Related News
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
अकोल्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातलाय....
Continue reading
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.
जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/