इंद्रायणी नदीला महापूर; 250 हून अधिक नागरिक अडकले, सर्व पूल बंद, बचावकार्य युद्धपातळीवर
आळंदीत इंद्रायणी नदीचा रौद्रावतार : पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः आळंदी शहरात प...
