मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद
राज्यात सध्या डेंग्यू चा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झाला
असून, एकूण...
विदर्भातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
उचलत, युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक प्रविण वानखडे यांनी
दुबईच्या आणि दक्षिण आफ्रिकेचे अवर वेलनेस व्हिलेजच्या...
ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
रविवारी अति आर्द्रता असलेल्या मुंबईला पावसाने दिलासा दिला
आहे. ज्यामुळे शहरातील धुके कमी झाले आहे. भारतीय हवामान
खात्याने (IMD...
अयोध्येत होणारी देशात नाही तर विदेशातही रामलीला प्रसिद्ध
आहे. देश-विदेशातील रामभक्तांना ही रामगाथा आकर्षित करत
असते. रामलीला दूरदर्शनसोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह
प्रसार...
ICU मध्ये उपचार सुरु
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होत
असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडू
महायुतीतून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या
आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास
आघाडीला आव्ह...
तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणी
अकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्या
शेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२
हजाराच्या ...
दोन ठार सात जण जखमी
माहूर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा
अपघात झाला. ही घटना वाशिम पुसद मार्गावर मारवाडी
फाट्याजवळ घडली आहे. ईरटीगा गाडीचा अंदाज
चुकल्याने...
सरकारकडून 40,000 कोटी रुपयांहून अधिक बिल थकले
राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली सुमारे 40 हजार कोटी रुपयांची
थकित बिले न मिळाल्यामुळे महाराष्ट्रभरातील कंत्राटदार मंगळवारी,
8 ऑक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु
अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रप...