[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

📍 मूर्तिजापूर | प्रतिनिधी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले. आता कर...

Continue reading

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी! IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे. आयपीएलच्या...

Continue reading

अजितदादा-पाटील भेटीवर राऊतांचा टोला वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार…, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Continue reading

Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे. किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा (Nagpur Violance) पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचे पुढे आले आहे. नागपुरात गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे बघायला मिळाले. यात दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे.

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला

Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माह...

Continue reading

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

उरळ | मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या माग...

Continue reading

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता व...

Continue reading

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Bhide guruji Dharkari: संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी दिल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिवसाला धमकीचे 100 फोन येत असल्याची तक्रार मुंबई:...

Continue reading

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्य...

Continue reading

रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर

रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : रमजानच्या महिन्यात शाहिर शेखनं तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन haheer Sheikh Seeks Bles...

Continue reading

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री? हा निर्णय चुकीचा असल्याचं केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलंय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. अशा निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. अलाहबाद उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दोन व्यक्तींच्या बाजूने निकाल दिला. बलात्काराच्या आरोपाखाली त्यांना समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आप खासदारही संतापल्या माजी डीसीडब्ल्यू प्रमुख आणि आप खासदार स्वाती मालीवाल यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. निकालपत्रात केलेल्या टिपण्णीने मला खूप धक्का बसला आहे. ही खूप लज्जास्पद असल्याचे स्वाती मालीवाल म्हणाल्या. त्या पुरूषांनी केलेले कृत्य बलात्काराच्या श्रेणीत का येत नाही? या निर्णयामागील तर्क मला समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहनही आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केले. ' आरोपींवर POCSO कायद्याचे कलम 18 लावलेच नाही' आरोपी पवन आणि आकाशवर कासगंज ट्रायल कोर्टाच्या निर्देशानुसार सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत खटला चालवला जाणार होता. असे असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने आरोपीवर कलम 354-ब आयपीसी (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने निर्णय देताना काय म्हटलं? आरोपी पवन आणि आकाश यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्ये या प्रकरणात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरवत नाहीत, असे खंडपीठाने म्हटले. बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी अभियोजन पक्षाने हे सिद्ध केले पाहिजे की, ते तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेले आहे. तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातील फरक प्रामुख्याने जास्त प्रमाणात दृढनिश्चयात असतो, असे खंडपीठाने म्हटले.

‘लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय…’ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. Allahabad High Court Decesion: अलाहब...

Continue reading