[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शि...

Continue reading

पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट...

Continue reading

मनोज जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय ...

Continue reading

मेट्रोचं उद्घाटन न झाल्याने मविआ आक्रमक!

पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून कार्यक...

Continue reading

मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न

महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे...

Continue reading

अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर

मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात ...

Continue reading

एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही – आदित्य ठाकरे

काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून ...

Continue reading

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान!

मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आ...

Continue reading

दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याची ऑनलाइन तक्रा...

Continue reading

योगी सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट!

लवकरच जाहीर करणार डीएमध्ये 4 टक्के वाढ! उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असे मानले जात आहे की, सरकार लवकरच 15 लाख कर्मचारी आणि 8 लाख पेन्शनधारक...

Continue reading