जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल
पुरस्कारांच्या काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे,
यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे
सर्वाचे लक्ष ...
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातून
मोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यां...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह
सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
तसेच रामद...
मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने
नवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातील
सामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानक
आलेल्या या पाव...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी
औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत
गौतम बुद्ध आणि ब...
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये
त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा
यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच ...
महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही
आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी,
महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्...
वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)
सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
...
नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची
घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत
असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20)
आणि ...
पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी ...