“लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर या”, काँग्रेसच्या बड्या नेत्याची राज ठाकरेंना साद
विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण
ई“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं.
पण केलेलं मतदान कुठे ...