[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मुंबई

मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत....

Continue reading

पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं.

Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा

Devendra Fadnavis On Raj Thackeray:राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले . Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई:माझा...

Continue reading

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा

Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...

Continue reading

भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे व...

Continue reading

आता गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास कठोर शिक्षा!

2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंडराज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण ह...

Continue reading

एका महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पातून २२.४९ द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबरया एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडाव...

Continue reading

शरदचंद्र पवारांची ’तुतारी’ जनतेच्या कल्याणासाठी!

 बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषयअजिंक्य भारत/प्रतिनिधी यवतमाळ, ता. 30 : एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्य...

Continue reading

दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...

Continue reading