उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलताना चांगलेच भावुक
झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला
उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. मला माहिती आहे, इथे
बसणाऱ्या किती तरी जणांनी सुप्रिया यांना मतदान केलं असं
अजित पवार यांनी म्हलटं आहे. अजित पवार सभेत बोलताना
चांगलेच भावुक झाले. मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं
करायला नको होतं. जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा
मोठेपणा दाखवला, चूक कबूल केली. मला माहिती आहे इथे
बसणाऱ्यांनी किती तरी जणांनी सुप्रिया सुळे यांना मतदान दिलं.
मी निवडणूक लढणारच नव्हतो पण मी कार्यकर्त्यांचं ऐकलं.
पक्षाने नंतर निर्णय घेतला, महायुतीने जागा राष्ट्रवादीला सोडली.
आजपासून आपली जबाबदारी वाढली आहे.मला महाराष्ट्रात
फिरायचं आहे. कुणीही बाहेर जाऊ नका. आपलं घर व्यवस्थित
बघा. माझचं घर व्यवस्थित नाही, मी तुम्हाला सांगतो असंही
यावेळी अजित पवार यांनी हसत-हसत म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सगळे मिळून महायुतीची ताकद
वाढवण्याचं काम करू, माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस
आहे. आजपासून दिवाळीला सुरु होत आहे. विधानसभेसाठी
आठव्यांदा अर्ज भरतोय. लोकसभेला मी एकदा अर्ज भरला.
आपण ऐवढं काम करुन दाखवायचं की लोकांना वाटलं पाहिजे
खरं काम करुन दाखवलं. मी माझी विचारधारा सोडली नाही, शिव,
शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललो आहे. निवडून
गेल्यानंतर ५ वर्ष वाया घालवायची नाहीत. माझ्य़ासोबत अनेक
कार्यकर्ते आले आहेत, असं अजित पवार यांनी यावेली म्हटलं.