मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शरद पवार
गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
Related News
संजय राऊत यांच्या अर्थखात्यावरील वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार, उद्धव ठाकरे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांब...
Continue reading
Pranit More Controversy: ‘पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिकतेचं मूळ तू नाहीस’; कुनिका सदानंदचा भावनिक आणि दमदार सपोर्ट, 370 रुपयांच्या बिर्याणी वाद...
Continue reading
Rohit Pawar Hunger Strike: ‘कर्जमाफी फसवीच नाही तर आजारी’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र प...
Continue reading
Devendra Fadnavis: काँग्रेस ‘बुडते जहाज’; राष्ट्रवादी-TMC विलिनीकरणाचा भाजपलाच फायदा, फडणवीसांनी मांडले राजकीय गणित
तृणमूल काँग्रेस (TMC) राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील विविध प्रा...
Continue reading
रवी राणा-प्रवीण पोटे यांची दिलजमाई : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांवर जहरी टीका...
Continue reading
डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून नवा राजकीय वाद; उदय सामंत यांच्या कानात सांगणारा ‘तो’ भाजपा नेता कोण?
डोंबिवली : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिं...
Continue reading
3000 KM दूर कोसळलं दु:ख, पण भाजप कुटुंब ठरलं ‘देवदूत’; 15 तासांच्या संघर्षानंतर कार्यकर्त्याचं पार्थिव पोहोचलं गावी
पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भाजपचे...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. गेल्या काही काळापासून ते भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बा...
Continue reading
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 13 विभागांची पुनर्रचना, प्रशासन होणार अधिक वेगवान; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : मुख्यमंत्री दे...
Continue reading
‘पदासाठी पक्ष बदलणार नाही’; नवनीत राणांचा राष्ट्रवादी प्रवेशावर पूर्णविराम
नवनीत राणा यांचा मोठा खुलासा : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या रिक्त जागेवरून गेल्या काही दिवसांप...
Continue reading
नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! प्रसाद हिरेंच्या धक्कादायक विधानाने महायुतीत खळबळनाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! प्रसाद हिर...
Continue reading
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून जनावरांचे जीवितहानीचे प्रकारही
घडले आहेत. मात्र, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि जे झाले आहेत त्यांनाही मदत मिळालेली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ
जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला. महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले
होते. मात्र, अद्याप सरसकट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेतला. राज्यातील अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे. तापी, हतनूर, अंबा-जगबुडी, वशिष्टी या नद्यांवर पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यात पुढील काही दिवसांमध्ये अजून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की,
शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पावसामुळे झालेल्या शेती व जनजीवनाच्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून आता राज्य सरकारची
भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vice-presidential-padasathi-nda-cha-umedwar-jaheer/