पातुर: पातुर तालुक्यातील विविध ग्रामीण विभागांमध्ये नागरिकांना चालू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी पातुर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील पांडुरंग, पांढुर्णा, सोनुना, अंधार सांगवी, पिंपळ डोळी, गोळेगाव, आलेगाव अशा आदिवासी बहुल गावांमध्ये नागरिकांना तालुका ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी बस सेवा नियमित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आधार सेंटर बाबत देखील मागणी केली आहे; आलेगाव येथे आधार सेंटरची संख्या तीन-चार करण्यास आणि पांढुर्णा, सोनुना, पिंपळ डोळी, नवेगाव, उंबरवाडी, पहाडशिंगी, सावरगाव, अंधार सांगवी या प्रत्येक गावात किमान एक आधार सेंटर सुरू करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली.
निवेदन 13 नोव्हेंबर 2025 रोजी तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांना दिले गेले. तहसील प्रशासन या समस्यांचे निराकरण करणार असून, एसटी बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापकांशी पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे.
Related News
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद! आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या गिरगाव परिसरात फुटपाथवर मारण्यात आलेल्या
Continue reading
बीड न्यूज : बस्स नाव हीच दहशत! तुकाराम मुंढेंच्या दौऱ्याच्या चर्चेने परळी शहरात दुकानदारांमध्ये खळबळ, अनेकांनी घेतली शटर डाऊनची भूमिका
बीड जिल्ह्यातील परळी शहरात सोमवारी सकाळपासून...
Continue reading
नायगाव ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार: वाहनाच्या उजेडात शवविच्छेदन, प्रशासनावर गंभीर प्रश्न
शवविच्छेदन गाडीच्या लाईटमध्ये : नांदेड जिल्ह्यातील नायगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल...
Continue reading
जालन्यात मृतदेहाची अमानुष विटंबना; 15 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली रुग्णवाहिका असताना कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह
जालना जिल्ह्यातील परतूर शहरातून माण...
Continue reading
मान्सून काळात तहसीलदारच ‘बॉस’; ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून थेट अधिकार, नैसर्गिक आपत्तीशी आता चार हात
राज्यात मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असत...
Continue reading
नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना: रस्ता नसल्याने नवरदेवाची 4 किलोमीटर खांद्यावरून वरात
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून एक अत्यं...
Continue reading
पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरु...
Continue reading
अकोल्यातील बार्शीटाकळीत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाल...
Continue reading
नागपूरच्या बेसा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर अखेर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी थे...
Continue reading
छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातून एक प्रेरणादायी आणि वेगळाच संदेश देणारी घटना समोर आली आहे. प्रशासकीय अधिकारी म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो लाल दिव्यांच...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/balapurchaya-main-road-padela-khadda-akher-buzvila/