तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उठवून तहसीलदारांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १२ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदत निधी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप मिळाली नाही. एकीकडे शेतपिकांना खुल्या बाजारात किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासनाने दिलेली मदत निधी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२५, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि रखडलेले अनुदान वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related News
₹100 प्रति डॉलरचं संकट? रुपया दबावात; तेलाच्या किमती, परकीय गुंतवणूक घट आणि जागतिक तणावामुळे निर्माण झाली बिकट परिस्थिती
भारतीय रुपये पुन्हा एकदा...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
इराण–इस्राईल–अमेरिका युद्धात रशिया मालामाल! रोज जमा होतात तब्बल ७१ अब्ज रुपये
मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण य...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
डिग्री असूनही नोकरी नाही: भारतात ४०% तरुण पदवीधर बेरोजगार, अहवालातून धक्कादायक चित्र
भारतामधील शिक्षित तरुणांसाठी नोकरी मिळवणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत ...
Continue reading
हिमाचल प्रदेश: भारताचा ‘फ्रूट बाऊल’
हिमाचल प्रदेश, भारतीय उपखंडातील एक सुंदर पर्वतीय राज्य, फक्त निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर आपल्या समृद्ध फळवाट...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अडगाव बु शेतशिवारातील अल्पभूधारक शेतकरी शशिकांत वैजनाथ तंबारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तीन एकर शेतात पिकवलेल्या हरभऱ्याच्या पीकाची गंजी रात्री अज्ञात इस...
Continue reading
सध्याच्या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे केवळ मध्यपूर्वेतील स्थिरतेला धक्का लागला नाही, तर जागतिक ऊर्जा बाजारपेठ...
Continue reading
बाळापूर ताप्र तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाची संधी निर्माण करण्यासाठी खामदेव महाराज ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड मार्फत वाडेगाव येथे नाफेड ...
Continue reading
शेतकऱ्यांच्या या निवेदनातून प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/