उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली
तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे.
तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो.
पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल
असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत
हे नाकारता येणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे
असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तसेच १० जागांवर पोटनिवडणूक आहे,
त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला.
मात्र तसे घडले नाही तर ही तात्पुरती फेज आहे असे म्हणता येईल
असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
तसेच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडी बरोबर न गेल्याने आम्हाला फटका बसलेला नाही.
याऊलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे.
दलित आणि मुस्लिम उमेदवार जर मविआबरोबर गेला असेल
तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीत ते चित्र स्पष्ट होईल.
विधानसभेत तर चित्र कळेलच.
पण त्याआधी पोटनिवडणुका होणार आहेत त्यामध्येही समजेल
असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण माझ्यावर आरोप करत असतील तर करुदेत.
मात्र नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आमचा पाठिंबा का घेतला? त्यांनी उत्तर द्यावे.
आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही. भाजपाचे नेते काय म्हणतात ते सोडा.
पण एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी ही जी लढत झाली.
त्यात एकनाथ शिंदेंनाही कमी मते मिळाली नाहीत.
एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लीम यांची मते नाहीत.
ही जर तुलना पाहिली तर हिंदू मतांचे प्रमाण हे एकनाथ शिंदेंकडे जास्त आहे.
मी भाजपाचे उदाहरण जाणीवपूर्वक देत नाही.
पण त्यांचाही मतदार बोलका आहे असे मला वाटते.
काँग्रेसच्या नेत्यांबाबत मी काहीही मत व्यक्त करत नाही.
महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी महत्त्व देत नाही कारण तिथे हायकमांडची पद्धत आहे.
हायकमांडकडून जे सांगितले जाते तेच पुढे फॉलो होते असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Read also: 18 जूनला झालेली UGC NET परीक्षा रद्द !