उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली
तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे.
तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो.
पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल
असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत
हे नाकारता येणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे
असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तसेच १० जागांवर पोटनिवडणूक आहे,
त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला.
मात्र तसे घडले नाही तर ही तात्पुरती फेज आहे असे म्हणता येईल
असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
तसेच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडी बरोबर न गेल्याने आम्हाला फटका बसलेला नाही.
याऊलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे.
दलित आणि मुस्लिम उमेदवार जर मविआबरोबर गेला असेल
तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीत ते चित्र स्पष्ट होईल.
विधानसभेत तर चित्र कळेलच.
पण त्याआधी पोटनिवडणुका होणार आहेत त्यामध्येही समजेल
असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण माझ्यावर आरोप करत असतील तर करुदेत.
मात्र नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आमचा पाठिंबा का घेतला? त्यांनी उत्तर द्यावे.
आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही. भाजपाचे नेते काय म्हणतात ते सोडा.
पण एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी ही जी लढत झाली.
त्यात एकनाथ शिंदेंनाही कमी मते मिळाली नाहीत.
एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लीम यांची मते नाहीत.
ही जर तुलना पाहिली तर हिंदू मतांचे प्रमाण हे एकनाथ शिंदेंकडे जास्त आहे.
मी भाजपाचे उदाहरण जाणीवपूर्वक देत नाही.
पण त्यांचाही मतदार बोलका आहे असे मला वाटते.
काँग्रेसच्या नेत्यांबाबत मी काहीही मत व्यक्त करत नाही.
महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी महत्त्व देत नाही कारण तिथे हायकमांडची पद्धत आहे.
हायकमांडकडून जे सांगितले जाते तेच पुढे फॉलो होते असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Read also: 18 जूनला झालेली UGC NET परीक्षा रद्द !