हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका..
राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या
आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
Related News
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
Instagram ने Carousel Posts साठी Multi Caption Feature सुरू केले आहे. आता प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला स्वतंत्र कॅप्शन देता येणार असून, कंटेंट अधिक आक...
Continue reading
NEET UG Re-Exam 2026: बायोमेट्रिक फेल तरी परीक्षा, NTA चे 10 महत्त्वाचे नियम
NEET UG Re-Exam 2026 साठी NTA ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केल...
Continue reading
JEE चा ताण जीवावर! १७ वर्षीय विद्यार्थिनीची धक्कादायक एक्झिट; 'आई, मला माफ कर...' चिठ्ठीने हेलावलं नागपूर
स्पर्धा परीक्षा, यशाची अपेक्षा आणि वाढता अभ्यासा...
Continue reading
अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर...
Continue reading
बुरख्यावर इम्तियाज अली यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा. महिलांच्या स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि समाजातील बदलांवर त्यांनी मांडली स्पष्ट...
Continue reading
मुंबई हे देशातील सर्वात वेगाने धावणारे आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच मायानगरीत सध्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा असा कहर सुरू आहे की स...
Continue reading
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३५२३ आहे.
या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास हजारो विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात
शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो.
या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था
धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ३४७,
नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०,
बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८, खान्देशमध्ये जळगाव १०७,
धुळे ९२, नंदुरबार १९२, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०,
रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७,
मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-रमधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५,
पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी
अकोल्यामध्ये शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली.
शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती करीत आहेत.
विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल,
शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkars-statement-discussed-will-definitely-benefit-uddhav-thackeray/