अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार,
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे,
ज्यामुळे हा सामना धुतला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल.
अशा परिस्थितीत प्लेऑफचे गणित अधिकच गुंतागुंतीचे होणार असून मुंबई इंडियन्सला अखेरचा
सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकणं अत्यावश्यक ठरेल.
अन्यथा रोहित शर्मा आणि कंपनीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागू शकतं.
दरम्यान, BCCI ने सामन्यांसाठी अतिरिक्त वेळ एक तासावरून दोन तासांपर्यंत वाढवला आहे,
जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना खेळवता येईल. मात्र,
हवामानातील सुधारणा झाली नाही, तर आयपीएलच्या या हाय-वोल्टेज लढतीवर पावसाचा फटका बसेल हे निश्चित.
Read Also : https://ajinkyabharat.com/uddanpulachaya-badar-savar-shiva/