चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी
पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्या
Related News
IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं; मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?
Rishabh Pant Injury: भारत आणि श्रीलंका यांच...
Continue reading
ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचं निधन; ‘महाभारत’मधील कृपीच्या भूमिकेमुळे मिळाली घराघरात ओळख
हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिन...
Continue reading
मुलाला केबिनबाहेर हुसकावले; पण तो पुन्हा आत आला अन् डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये नेमकं घडलं काय?
Kalyan Crime News : कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉ...
Continue reading
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मो...
Continue reading
साखरेचे दर कमी होणार? राज्य सरकारचा केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; खाण्याची आणि व्यावसायिक साखर वेगळी करण्याची मागणी
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढल...
Continue reading
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभा...
Continue reading
मैसूर पाकच्या नावामागची रंजक कहाणी; राजवाड्यातील प्रयोगातून जन्माला आला लोकप्रिय गोड पदार्थ?
दक्षिण भारतातील प्रसिद्ध मिठाई म्हटलं की मैसूर पाकचं ना...
Continue reading
‘Mirzapur’नंतर अभिनेत्रीच्या चारित्र्याला लागलेला डाग; एका भूमिकेमुळे आले विचित्र अनुभव, म्हणाली- ‘लोकांना वाटलं ते मला विकत घेऊ शकतात’
Mirzapur : मन...
Continue reading
घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही? जाणून घ्या
अवयवदानाबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. रुग्णालयात मेंदूमृत्यू झाल्यानंतर ...
Continue reading
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला मुहूर्त ठरला? 29 ऑगस्टला शरद पवारांच्या कोअर कमिटीची बैठक; मोठ्या निर्णयाची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रव...
Continue reading
कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन? या 5 सवयी ठरू शकतात जबाबदार
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांना पुरेसा वेळ मिळत ना...
Continue reading
बांगलादेशातील हिंदू कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; बंद घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्य सं...
Continue reading
रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास
केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरीचा सविस्तर घटनाक्रम:
चोरट्यांनी पत्रकार गोपाल बदरके आणि त्यांचे भाऊ संदीप बदरके यांच्या घरात प्रवेश
करून 1.58 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4.33 लाखांचा ऐवज चोरून नेला.
बदरके यांनी शेत विहीर बांधकामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढली होती, जी कपाटात ठेवली होती.
त्यांच्या घरातील दरवाज्याला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला.
तसेच, राजेंद्र बळकार, मनोहर कराळे, कैलास राठोड आणि शंकर गोळे यांच्या घरांवरही
चोरट्यांनी डल्ला मारला.
काही घरांतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्यात आले, तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला.
पातुर पोलिसांवर नागरिकांचा रोष:
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
👉 गावातील सुरक्षितता धोक्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
👉 पातुर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 50-60 कर्मचारी असले तरी
रात्री गस्त कमी असल्याने चोरटे फायदा घेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी गोपाल बदरके यांनी पातुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून अज्ञात
चोरट्यांविरुद्ध IPC कलम 331, 4, 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.