नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय बंदरांवर प्रवेश देण्यात येणार नाही.
Related News
200 टक्के टॅरिफचा इशारा! डोनाल्ड ट्रम्प यांची धडाकेबाज बैठक; भारतातील शेतकरी संकटात, जागतिक बाजारात थेट परिणाम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा...
Continue reading
10 फुटांच्या हैवानाची दहशत! लोक घर सोडून पळाले… जपानमध्ये नक्की काय घडलं? 7.6 रिश्टरच्या भूकंपाने कोसळली शांतता
जपान पुन्हा एकदा एका प्रचंड नैसर्गिक आपत्...
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
तसेच, भारतीय ध्वजावाहक जहाजांनाही पाकिस्तानातील कोणत्याही बंदरावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून,
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ आणि काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
समुद्री धोरणात मोठा बदल
हा निर्णय भारताच्या समुद्री धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
या बंदीमुळे भारताच्या समुद्री हद्दीत परकीय धोका रोखण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक व व्यापारी सुरक्षाही अधिक मजबूत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय आहे पुढचा टप्पा?
सरकारने बंदर प्राधिकरणांना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, सीमा शुल्क, नौदल आणि तटरक्षक दलांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे,
जेणेकरून कोणतीही पाकिस्तान ध्वजावाहक जहाजे भारतीय जलसीमेच्या आत शिरू शकणार नाहीत.
Read Also : https://ajinkyabharat.com/prem-sangabhaye-chidlelya-pityache-rakshasi-roop/