अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात वादग्रस्त क्षण; कॉमेंट्रीदरम्यान सुनील गावस्कर संतापले, ‘आधी मैदानाबाहेर जा’ असा सल्ला
मुंबईतील वानखेडे स्टेडियम...
Continue reading
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सर्वसामान्यांना दिलासा, खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल
गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार पाहणाऱ्या सराफ बाजारात आज, 13 एप्रिल रोजी मोठी घसरण नोंदवली...
Continue reading
होर्मुझ खाडीवरून अमेरिका-इराण तणाव शिगेला; चीनची स्पष्ट भूमिका, जागतिक राजकारणात खळबळ
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आह...
Continue reading
राज्य मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय जाहीर; नोकरभरती सुधारणा ते 6 जिल्ह्यांना ‘आकांक्षित जिल्हा’ दर्जा
राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देव...
Continue reading
अमेरिकेकडून स्ट्रेट ऑफ होर्मुझवर नौदल नाकेबंदीची घोषणा; तेलपुरवठा आणि जागतिक व्यापार धोक्यात
जागतिक राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्...
Continue reading
Hardik Pandya and Krunal Pandya यांच्यात फूट? मैदानावरील वर्तनामुळे चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध भाऊ जोडी Hardik Pand...
Continue reading
भारताचा ‘सर्वात गोड राजा’ कोणता? जाणून घ्या ‘म्हैसूर पाक’चा रॉयल इतिहास आणि वैशिष्ट्ये
भारतीय मिठाईंच्या जगात अनेक गोड पदार्थ आपापल्या चवीमुळे प्रसिद्ध...
Continue reading
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/