अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/