अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/