अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर येथे रिडेव्हलपमेंट सुरू असलेली विनायक दर्शन इमारत अचानक कोसळली. इमारतीचा मोठा भाग रस्त्यावर पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहान...
Continue reading
विंबल्डन 2026 दरम्यान रॉयल बॉक्समध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'सारा कुठे आह...
Continue reading
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या ब्रेन हॅमरेज उपचारासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 1 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. एकनाथ शिंदेंनी दखल घेतल्य...
Continue reading
भारतीय रेल्वेची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैपासून हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे. 12 स्थानके, 90 किमीचा प्रवास, तिकीट दर, वेग, वैशि...
Continue reading
हवेतच फुटली विमानाची खिडकी; प्रवाशाचे अर्धे शरीर बाहेर फेकले, काही सेकंदांत घडला थरारक बचाव; रायनएअरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न
युरोपमधील प्रसिद्ध अल्ट्रा-लो-कॉस्ट विमान कंपनी रा...
Continue reading
5 आखाती देशांवर इराणचा भीषण हल्ला; होर्मुज खाडी बंद, अमेरिकेच्या कारवाईने जग संकटात
मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले असून इराण आणि अमेरिका य...
Continue reading
POCSO आरोपीचा निर्घृण सूड; संपूर्ण Timeline वाचा
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. POCSO कायद्यांतर...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
पावसाळ्यात Old Monk रम अचानक बाजारातून गायब झाल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता विद्याधर जोशी यांच्या व्हायरल पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस पड...
Continue reading
भूषण स्टीलचे माजी MD नीरज सिंघल यांच्याशी संबंधित 56 हजार कोटींच्या कथित बँक घोटाळ्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 36 बँका, ED, CBI तपास, टाटा स्टील अधिग्र...
Continue reading
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/