अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
जालौन (उत्तर प्रदेश) :
मोमोज खाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांतील मुलींमध्ये प्रचंड वाद झाला आणि याचे
रूप रस्त्यावर तुंबळ मारामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
Continue reading
मुंबई :
भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि भरभरून दान देतात.
असंच एक श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर....
Continue reading
चेन्नई सुपर किंग्स (CSK) या हंगामात 9 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकू शकली आहे.
सध्या CSK केवळ 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. तरीही महेंद्रसिंह धोनी यांच्या
नेतृत्वाखालील...
Continue reading
महत्त्वाचे ठळक मुद्दे :
२४ राज्यांमध्ये वादळ आणि वीजेचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १००० पर्यटक सुरक्षित बाहेर, १५०...
Continue reading
पंजाब :
पंजाब सीमेवर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बीएसएफच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर,
बीएसएफच्या सतर्क जवानांनी आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवा...
Continue reading
मिर्झापूर (उत्तर प्रदेश) :
जिल्ह्यातील भीषण अपघातात गिट्टीने भरलेला ट्रक एका अॅम्ब्युलन्सवर
उलटल्यानंतर मोठी दुर्घटना घडली. ट्रकच्या खाली दबून
अॅम्ब्युलन्समधील चार जणांचा मृत्य...
Continue reading
भिवंडी :
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढत असताना, भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावात
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या
गोदामाला आग लागून तब्बल ७ ते ८ गोदा...
Continue reading
नूंह (हरियाणा):
शनिवारी सकाळी नूंह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर
इब्राहिमबास गावाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात ७ सफाई कर्मचा...
Continue reading
लाहौर (पाकिस्तान):
पाकिस्तानच्या लाहौरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली.
या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्काळ थांबवण्यात आली आहेत.
...
Continue reading
भोपाल:
मध्यप्रदेशात पोलीस महासंचालक (DGP) कैलाश मकवाणा यांनी एक नवा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मंत्री आणि आमदारांना 'सलाम' (सैल्यूट)
कर...
Continue reading
नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.
अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना स...
Continue reading
नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील ताज्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानला सख्त इशारा दिला आहे.
भारतीय सेनेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत, आपली लढाईस सज्जता, एकता आणि ...
Continue reading
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/