पाहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याला भारतीय
लष्कराने ७ मेच्या रात्री सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी
तळांवर मिसाइल हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे देशभरात उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
याच पार्श्वभूमीवर भारतातील माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांनी भारतीय
सशस्त्र दलाच्या धाडसी पावलाचं जोरदार कौतुक केलं आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी “धर्मो रक्षति रक्षतः. जय हिंद की सेना.
” अशी एकाच ओळीची पण प्रभावी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ती शौर्य आणि श्रद्धेचं प्रतीक बनली आहे.
सुरेश रैनानेही भारतीय सेनेचं अभिनंदन करत म्हटलं की, “जे भारताच्या रक्षणासाठी उभे आहेत, त्यांना सलाम! जय हिंद.”
या कारवाईबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विटर (X) वर प्रतिक्रिया देताना म्हटलं,
“आपल्या सशस्त्र दलांवर आम्हाला अभिमान आहे. जय हिंद!”
या संपूर्ण कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं आहे.
यामागील भावना ही त्या नवविवाहित महिलांच्या ‘सिंदूरा’साठी आहे, ज्यांचे पती धर्म विचारून दहशतवाद्यांनी पाहलगाममध्ये ठार केले होते.
ही केवळ सैनिकी कारवाई नव्हती, तर ती एक भावनिक आणि देशभक्तीची चपखल प्रतिक्रिया होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindurdar/