देशातील पहिली एआय शहराची सध्या एकच चर्चा सुरू आहे.
बदलत्या जगाचा पासवर्ड हाताशी घेत, देशातील अनेक व्यवस्था लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
त्यातच आता एआय सिटीचा प्रयोग होत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आता अनेक क्षेत्र व्यापून टाकणार आहे.
Related News
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
Continue reading
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
Continue reading
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
Continue reading
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
Continue reading
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
Continue reading
चा वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय मोबाईलचे युग आले आहे.
त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत.
लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे.
त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावतील.
हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे.
लखनऊ होणार पहिली एआय सिटी
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर केला होता.
राजधानी लखनऊ ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी (AI City) होईल.
त्यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवरच काम करतील.
TOI च्या वृत्तानुसार, या शहरात AI इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतील.
योगी सरकार उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांना आकर्षीत
करण्यासाठी अनेक सोयी-सुविधा उभारण्यात येत आहे.
त्यात एआय इकोसिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे.
आयटी क्षेत्र वाढीवर भर देण्यात येत आहे.
काय होईल परिणाम
बड्या कंपन्यांसाठी एआय स्टार्टअप्ससाठी पायघड्या घालण्यात येईल.
त्यांना एआय सुविधा देण्यात येतील.
या कंपन्यांना करात विशेष सवलत देण्यात येतील. त्यांच्यासाठी इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येईल.
एआयच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्र तयार करण्यात येईल.
योगी सरकार या शहरात एआय अनुकूल सेवा पुरवेल.
करात सवलत, सबसिडी आणि तशी धोरण राबवण्यात येईल.
शहरात भविष्यातील दळणवळण व्यवस्थेसाठी खास योजना आखण्यात येईल.
शहरात हायस्पीड इंटरनेट, क्लाउड कम्युटिंग सेंटर आणि एआय प्रयोगशाळा उभारण्यात येईल.
या शहरात एआय संबंधित शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि विद्यापीठ असेल.
त्यामाध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न करण्यात येईल.
तर सातत्याने एआयचा विकास व्हावा यासाठी एआय संमेलन भरवण्यात येतील.
नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरूनच अनेक सुविधा एका क्लिकवर मिळतील.
केंद्र सरकारने AI मिशनसाठी 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/unknown-person-burnt-22-pigeons-in-the-cage-of-pigeons/