बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र
सरकारने मोठी पावले उचलली आहेत. न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
तसेच अॅड. बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष
सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले आहे.
सरकारची ठाम भूमिका
या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे दिसून येत आहे.
देशमुख यांच्या हत्येमागील कट उघड करण्यासाठी आणि आरोपींना कठोर
शिक्षा मिळावी, यासाठी सरकारने नामांकित वकीलांची नियुक्ती केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी मोठी राजकीय उलथापालथ झाली असून,
अनेक लोक आरोपींकडे निर्देश करत आहेत.
कुटुंबीय व गावकऱ्यांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन उभारले होते.
सरकारच्या या निर्णयामुळे देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाई
होण्याची शक्यता असून, न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-case-prashant-koradkarchaya-responent-kolhapur-polisancha-pathak-nagpurla/