पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते.
पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात.
Related News
पावसाळ्यात सापांचा धोका का वाढतो?
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. घरातील अंधारे...
Continue reading
न धुतलेली जीन्स वारंवार वापरल्याने फंगल इन्फेक्शन, फॉलिक्युलायटिस, त्वचेवर पुरळ आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जीन्स किती दिवसांनी धुवावी, ...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
Instagram ने Carousel Posts साठी Multi Caption Feature सुरू केले आहे. आता प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला स्वतंत्र कॅप्शन देता येणार असून, कंटेंट अधिक आक...
Continue reading
शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्यास थकवा, मुंग्या येणे, विसरभोळेपणा आणि नसांचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या 5 गंभीर लक्षणे, 4 सर्वोत्तम खाद्यपदार्थ...
Continue reading
दररोज फक्त 5 मिनिटे मलासन केल्यास पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठता कमी होऊ शकते आणि पाठ व कंबरदुखीपासून नैसर्गिक आराम मिळू शकतो, असा योग व आरोग्यतज्ज्ञांचा...
Continue reading
बुरख्यावर इम्तियाज अली यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा. महिलांच्या स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि समाजातील बदलांवर त्यांनी मांडली स्पष्ट...
Continue reading
मुंबई हे देशातील सर्वात वेगाने धावणारे आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच मायानगरीत सध्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा असा कहर सुरू आहे की स...
Continue reading
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने ‘मे’ हीट सदृश्य परिस्थितीने
शरीराची लाहीलाही होते.
कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात.
त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे:
पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा.
पावसाळ्यात हलका व पौष्टिक आहार घ्या.
पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.
जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या.
उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकाचा वापर करा.
आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे जसे की संत्री, पेरू आणि स्ट्रॉबेरी
यासारखी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ खा.
आहारात कडधान्यांचा समावेश अधिक करा.
आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे.
त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.
आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा,
यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.
Read also: पावसाळ्यात स्टायलिश दिसायचे आहे? फॉलो करा ह्या फॅशन टिप्स (ajinkyabharat.com)