पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते.
पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात.
Related News
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुण वयातच वृद्ध दिसणे आणि केस गळणे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेकजण वयाच्या विशी-तिशीतच त्वचा निस्तेज होणे, ...
Continue reading
विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का; रातोरात गायब झाले लाखो Instagram फॉलोअर्स, कारण समोर
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सची संख्या ही सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचं मोठं मोजमाप...
Continue reading
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतांश लोकांचे काम बसून करण्याचे असल्यामु...
Continue reading
वादाच्या आधीच इशारा दिला होता! Samay Rainaचा खुलासा – “कपिल सर म्हणाले होते, काहीतरी वाईट होणार”
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
सावधान! उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा मोठा इशारा; आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी व...
Continue reading
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
घरगुती उपायांकडे वाढता कल; नैसर्गिक वेदनाशामकांची महत्त्वपूर्ण भूमिका
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, सूज किंवा स्नायूंच्या वेदना या समस्या सामान्य झाल्य...
Continue reading
ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने ‘मे’ हीट सदृश्य परिस्थितीने
शरीराची लाहीलाही होते.
कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात.
त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे:
पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा.
पावसाळ्यात हलका व पौष्टिक आहार घ्या.
पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.
जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या.
उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकाचा वापर करा.
आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे जसे की संत्री, पेरू आणि स्ट्रॉबेरी
यासारखी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ खा.
आहारात कडधान्यांचा समावेश अधिक करा.
आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे.
त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.
आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा,
यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.
Read also: पावसाळ्यात स्टायलिश दिसायचे आहे? फॉलो करा ह्या फॅशन टिप्स (ajinkyabharat.com)