पत्रकार परिषद घेत पत्नीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशासह राज्यात
भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे.
Related News
विदर्भात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गटाच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
‘तुका म्हणे माझे’ अभंगाला दिली भन्नाट चाल, सोशल मीडियावर लाखोंची पसंती
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे आणि या व्हिडीओने वारकरी संप्रदायापासून ते तरुणांपर्...
Continue reading
सुषमा अंधारेंचा संताप! विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणात सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे
Continue reading
सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करताना दिसतात. रील्स, व्लॉग्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी लाखो फॉलोअर्स कमावत आहे...
Continue reading
विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का; रातोरात गायब झाले लाखो Instagram फॉलोअर्स, कारण समोर
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सची संख्या ही सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचं मोठं मोजमाप...
Continue reading
वादाच्या आधीच इशारा दिला होता! Samay Rainaचा खुलासा – “कपिल सर म्हणाले होते, काहीतरी वाईट होणार”
Continue reading
बच्चू कडूंचं मोठं विधान: आईच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन महाराष्ट्रभर ‘शिवसेना’ वाढवण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून प्रहार जनशक...
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि लक्षवेधी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, प्रहार संघटनेचे प्रमुख आणि
Continue reading
अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील
महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे.
आज अमरावतीत नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली.
“पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो.
तसेच पराभवाची कारणे शोधण्यासाठी आम्ही विश्लेषण सुरू केले असून पुढे आत्मचिंतन करू”,
अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
निवडणूक काळात आपल्याच लोकांनी आपला घात केला.
तसेच सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या,
असा आरोपही रवी राणा यांनी कुणाचे नाव न घेता यावेळी केलाय.
मात्र त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्याकडे तर नाही ना,
असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
भाजप नेत्यांनी आपआपल्या परीने सगळ्यांनी काम केलेत, त्यांचे आभार मानतो.
महायुतीमध्ये बच्चू कडू नव्हते.
मात्र, आता लोकं खोके, वसुली, हा सगळा हिशोब मागणार आहे.
चोऱ्या करणे, वसुली करणे, पैसे घेऊन राजकारण करणे इत्यादिसह मला काय काय मागणी झाली,
प्रहारचा उमेदवार कसा उभा केला, कुठून वसुली केली,
याचे सगळं हिशोब माझ्याकडे आहे.
पुढे अमरावतीत मुस्लिम समाजाचा आमदार होईल अशी स्थिती आहे.
या तोडीबाजाचा हिशोब अचलपूरची जनता घेईल.
असा इशाराही आमदार रवी राणा यांनी
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देत हे आरोप केले आहेत.
Read also: भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले ! (ajinkyabharat.com)