राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या
काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणर असल्याचा अंदाज आहे.
आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Related News
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचा सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले, “महाराष्ट्र इथं येईल!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
Health Tips : चाळीशीनंतरही दिसाल तरुण! ‘हे’ 5 पदार्थ आहारात ठेवा; आरोग्य राहील उत्तम
Health Tips : वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र वाढत्...
Continue reading
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
प...
Continue reading
Vinesh Phogatला मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली
भारताची स्टार कुस्तीपटू Vinesh Phogat हिला...
Continue reading
DJ विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट चर्चेत; हिंदू सेवा संघाची हद्दपारीची मागणी
गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याच्य...
Continue reading
Bank Account Rules: एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत? जास्त खाती ठेवल्यास काय समस्या येऊ शकतात?
Bank Account Rules: आजच्या काळात बहुत...
Continue reading
QR कोड स्कॅनची गरज नाही! UPI चे ‘Tap & Pay’ फीचर कसे काम करणार? Google Pay-PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट
UPI New Tap And Pay...
Continue reading
BRICS निमंत्रणावरून भारत-बांगलादेश संबंध पुन्हा चर्चेत; बांगलादेशचा मोठा निर्णय?
भारतात आयोजित करण्यात आलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब...
Continue reading
ट्रम्प यांचा मोठा दणका! H-1B व्हिसाधारकांचा 60 दिवसांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
Trump on H-1B Visa : अमे...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र; विदर्भाला पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोरडे हवामान
बंगालच्या खाडीत निर्माण झाले...
Continue reading
तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे.
काही ठिकाणी पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ
या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड,
हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची
शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये आज ढगाळ आकाश राहून
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जुलैला अखेरीस झालेल्या
मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे.
मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.
पाऊस ओसरल्याने पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान,
पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा
अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर परिसरात
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र,
त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहेत.
परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झालेला नाही.
त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे.
मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील. या काळात संपूर्ण दिवसभर
ढगाळ वातावरण राहील. काही भागात पाऊस होईल, तर काही भागात
कोरडे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sheikh-hasinas-troubled-growth/