ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच
मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक
वंचित घटकाला न्याय स्वातंत्र्य, समता,बंधुता या संविधानिक मूल्यांना घेऊन जगण्याचा हक्क मिळून दिला,
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
ज्या मनुस्मृती मध्ये,स्त्री जातीला,शिक्षणाचा अधिकार नव्हता,
दुसरे लग्न करण्याचे अधिकार नव्हते,पती वारल्यानंतर,तिच्या प्रॉपर्टीमध्ये,पत्नीचा अधिकार नव्हता,व पत्नीला
सती जाण्याची प्रथा होती,बाबासाहेबांनी, संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमाती मधील
स्त्रीयांवरच नाही तर संपूर्ण भारतावर अनंत उपकार मनुस्मृतीला जाळून केले.या सर्व मनुस्मृतीमध्ये,स्त्री जातीला अधिकार
नाकारले होते या देशातील प्रत्येक स्त्री जातीला मनुस्मृतीच्या कायद्यातून,
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केले,आम्हाला खरे अधिकार,भारतीय सविधानाने दिले,
संविधानामुळे या देशाला खरी मुक्ती मिळाली,आज २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे.व स्त्री जातीला मुक्ती मिळाली
तो दिवस आज आहे.त्या दिवसाला स्त्री मुक्ती दिवस असे म्हणतात.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला
त्रिवार अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा
अध्यक्ष गजनानभाऊ कांबळे, जिवन डिगे आकाश सिरसाट सचिव अश्वजीत शिरसाट, गौरव डोंगरे,
संतोष गवई,युवराज भागवत, रॉकी निल, संकेत कांबळे, आदेश इंगळे, रोहित शेगावकर,राहुल
शिरसाट,सुमित इंगळे, सुमित वाकोडे,आदित्य निखाडे, संतोष दाभाडे
दंदी, विशाल आग्रे यांचे सह बौध्द समाज संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/duchakiswaracha-accident-at-wadegaon-akola-tea-point/