मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात
दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली
Related News
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
May Bank Holiday 2026 : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद; आधीच करा नियोजन
मे महिना सुरू होण्याआधीच महत्त्वाची माहिती
एप्रिल महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत मे महिन्याची...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
PBKS vs RR : राजस्थानचा जबरदस्त हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ खंडित; 6 विकेट्सने शानदार विजय
IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे R...
Continue reading
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी ...
Continue reading
8वा वेतन आयोग: शिक्षक आणि पोस्टमन मागताहेत मोठी वाढ; वेतन कसे ठरते? सविस्तर जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीबाबत मोठी उत्सुकता
केंद्र सरकारने
Continue reading
सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या
दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य
पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले
आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची
चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी
सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर
सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी
सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा
आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील
इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय
मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची
दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी
डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो
होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत
खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची
विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव
तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना
पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी
तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं
आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/public-meeting-in-sharad-pawaranchi-chiplun/