सामाजिक न्याय, सुसंस्कृत प्रशासन, अध्यात्मिक दृष्टिकोन आणि महिला सक्षमीकरणाचे जाज्वल्य
प्रतीक असलेल्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त
त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणाऱ्या ‘अन एटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल
Related News
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…
श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ...
Continue reading
अदनान सामीचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! डॉक्टर म्हणाले, ‘फक्त 6 महिने जगाल’; 230 किलो वजनातून 120 किलो कमी केलं
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान...
Continue reading
बुकचे प्रकाशन सोहळा २८ मे रोजी एनसीपीए, मुंबई येथे पार पडणार आहे.
या पुस्तकाचे संपादन व निवेदन ज्येष्ठ पत्रकार श्री. अम्बरीश मिश्रा यांनी केले असून,
हिंदी काव्यरचना श्री. सत्यप्रकाश मिश्रा यांनी सादर केल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस असतील, तर भारत सरकारच्या महिला
व बालकल्याण मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात शास्त्रीय गायिका श्रीमती काळापीणी कोमकली यांच्या भक्तिमय गायनाने होणार आहे.
या प्रसंगी सीबीएफसीचे अध्यक्ष आणि गीतकार श्री. प्रसून जोशी, तसेच महाराष्ट्रातील
मंत्री श्री. आशीष शेलार, श्री. मंगलप्रभात लोढा हे देखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.
माजी न्यायमूर्ती सौ. मृदुला भाटकर या ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rcb-did-karoon-vine-ji-or-18-years-konich/