राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे.
दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर
करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Related News
आंब्याच्या चवीचा जागतिक प्रवास! भारताच्या आमरसपासून थायलंडच्या Sticky Rice पर्यंत; जगभर गाजणारे ७ खास पदार्थ
उन्हाळा सुरू झाला की सर्वप्रथम आठवतो तो फळांचा राजा – आंबा. त्याचा गोड...
Continue reading
‘Melody’ची अचानक वाढलेली क्रेझ! मोदी-मेलोनी व्हायरल रीलनंतर Blinkit, Zepto वर टॉफी Out of Stock
भारतामध्ये अनेक पिढ्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला एक प्रश्न पुन्हा एकदा चर्चे...
Continue reading
रियान परागचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत; लहान चाहत्याला फोटो नाकारल्याने सोशल मीडियावर संताप
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 सध्या अतिशय रोमांचक टप...
Continue reading
Cannes Film Festival 2026 अजूनही हाय हिल्सच्या मोहातून बाहेर पडू शकत नाही? स्नीकर्स घालून क्रिस्टन स्टीवर्टने पुन्हा पेटवली चर्चा
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक...
Continue reading
उन्हाळ्यात दररोज दही-भात खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? दोन आठवड्यांत दिसू शकतात हे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याकडे लोका...
Continue reading
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे.
दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत.
आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे.