राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे.
दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर
करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Related News
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; विद्यार्थ्यांच्या अभ्यासात AI ची नवी मदत, पालकांनाही मिळणार नियंत्रण
ChatGPT : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आर्टिफिशियल इंटे...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा मोडला; 6 महिन्यांतच नात्याला पूर्णविराम, आकृतीची भावुक पोस्ट
मार्चमध्ये मोठ्या थाटात झाला होता साखरपुडा; आता आकृतीने सोशल मीडियावर दिली नातं...
Continue reading
‘महाकाव्य श्री रामायण कथा’चा ट्रेलर रिलीज; सीतामाईच्या भूमिकेतील अंजली अरोरावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
भारतीय प्रेक्षकांच्या मनात रामायण या महाकाव्याला विशेष स्थान आहे. ...
Continue reading
दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं’
दिशा सालियन प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ...
Continue reading
अंबानींच्या गणेशोत्सवात पाहुण्यांसाठी खास मेजवानी; महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंतच्या पदार्थांनी वाढवली रंगत
उद्योगपती मुकेश अंबानी
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमं...
Continue reading
भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेची पाकिस्तानकडून कबुली; वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या का...
Continue reading
UPI व्यवहारांवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार? A टू Z जाणून घ्या
UPI MDR Decision : भारतात डिजिटल पेमें...
Continue reading
UPI च्या मोठ्या व्यवहारांवर चार्ज लागणार? पैसे पाठवताना शुल्क कसे टाळाल? जाणून घ्या संपूर्ण नियम
UPI : डिजिटल पेमेंटचा वापर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्...
Continue reading
Cigarette Price Hike : सिगारेट महागली; Classic Connect, Gold Flake Super Starच्या किमतीत वाढ, तुमच्या खिशाला किती बसणार झळ?
Cigarette Price H...
Continue reading
सोनं काढायला गेले अन् जीवच गेला… सोन्याची खाण कोसळून 60 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
सोन्याच्या शोधात खाणीत उतरलेल्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे....
Continue reading
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे.
दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत.
आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे.