नाशिक/सांगली/कोल्हापूर – राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी
केवळ २४ तासांत तीन फुटांनी वाढली आहे. सांगलीतील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी
शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून, देवस्थान समितीने साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Related News
फक्त 3 fruits खा आणि हिवाळ्यात त्वचा मऊ, टवटवीत व निरोगी बनवा!
Poha for Weight Loss : 7 जबरदस्त फायदे जे तुम्हाला माहित असायला हवे!
Antilia : मुकेश अंबानींच्या घरातील 70 लाखांचा मासिक वीज बिल पाहून थक्क व्हाल!
Gold prices have fallen : 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी आता फक्त 1,43,180 रुपये!
Major Change in ZP Elections : 5 फेब्रुवारीपासून इंडिलेबल शाई वापरली जाणार!
Uddhav Thackeray in Trouble ! महाराष्ट्र निवडणूक २०२६ मध्ये 4 धक्कादायक घडामोडी
Taskaree Review : Emraan Hashmi ची जबरदस्त सुरुवात, पण 7 भागांत कथा
The Incredible Journey of Coriander : 24,000 ऑर्डर ओलांडून बनले 2025 ची नंबर 1 भाज्या
2026 मुंबई BMC निवडणुकीत Raj Thackeray चे 3 मोठे आरोप आणि आयोगाची प्रतिक्रिया
5 महत्वाचे मुद्दे: Mamata Banerjee विरुद्ध ED प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा आघात
Kriti Sanon’s Help : नुपूर आणि स्टेबिनच्या प्रेमकथेतील 4 अविश्वसनीय क्षण
Winter मधे कमजोरीवर मात करणारे 7 सुपरहेल्दी लाडू, आहारात नक्की घ्या
दरम्यान, नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून
अनुक्रमे 2320 क्यूसेक आणि 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणे जूनमध्येच 60 टक्क्यांहून अधिक भरली असून, 15 वर्षांतील ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :
गोदावरी आणि कृष्णा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि
नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/israelcha-iranavar-punha-vigorous-halla-isfahanamadhyaye-slip/
