नाशिक/सांगली/कोल्हापूर – राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी
केवळ २४ तासांत तीन फुटांनी वाढली आहे. सांगलीतील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी
शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून, देवस्थान समितीने साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Related News
2 बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची पेये
50 जणांचा हृदयद्रावक मृत्यू! सहारा वाळवंटातील भीषण दुर्घटनेने जग हादरले
जून महिना बदलू शकतो तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
झटपट भूक भागवणारे Burnt Garlic Noodles; चव आणि सुगंधाचा अनोखा संगम
“अकोला रुग्णालयातील संतापजनक घटना: पतीला वाचवण्यासाठी पत्नीची हृदयद्रावक धडपड” धक्कादायक 5 वास्तव!
चहा झाला जास्त कडक आणि कडू? या सोप्या उपायांनी लगेच सुधारा चव
हॉर्मुजमध्ये मोठा स्फोटक संघर्ष! इराणचे 4 ड्रोन पाडत अमेरिकेचा जबरदस्त पलटवार, आखातात तणाव शिगेला
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा थेट बाहेर पडण्याचा प्रस्ताव
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णींचा दमदार अभिनय; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते मन
दरम्यान, नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून
अनुक्रमे 2320 क्यूसेक आणि 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणे जूनमध्येच 60 टक्क्यांहून अधिक भरली असून, 15 वर्षांतील ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :
गोदावरी आणि कृष्णा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि
नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/israelcha-iranavar-punha-vigorous-halla-isfahanamadhyaye-slip/

