आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
Related News
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
सामाजिक तणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले.
भोंग्यांबाबतच्या वादावर सपकाळ यांची प्रतिक्रिया:
“किरीट सोमय्या पोलिसांना भोंगे बंद करण्याच्या सूचना देत आहेत,
पण देशात सर्वात मोठा भोंगा जर कोणी असेल, तर तो ते स्वतः आहेत.
लोकांची दिशाभूल करणे, तणाव निर्माण करणे आणि केवळ
टीका करण्याचा उद्योग करणं हेच त्यांचं मुख्य काम झालंय.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राज्यातील सध्याच्या वातावरणावरून काँग्रेसची भूमिका:
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की,
“राज्यात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरून वातावरण तापले आहे. अशा वेळी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष समाजामध्ये सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे.“
त्यांनी प्रशासनाने सर्व धर्मांना समान न्याय देत भोंगे, सण-उत्सव आणि मिरवणुकींविषयी धोरण ठरवावे, असा सल्ला दिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/tomorrows-weather-double-attack-continues/