जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फुटापर्यंत वाढली असून, मंगळवार,
१५ जुलैपर्यंत धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. २९ दिवसांनंतर पाणीपातळीत वाढ झाली असून,
Related News
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय सराफ बाज...
Continue reading
उन्हाच्या तडाख्यात स्वयंपाकघरातील साधे मसाले ठरतात वरदान; पचन सुधारून शरीराला देतात नैसर्गिक थंडावा
उन्हाळ्याच्या कडक झळा आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तीव्र होत चालल्या आ...
Continue reading
जागतिक अनिश्चितता, वाढत्या क्रूड किंमती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; हेल्थकेअर शेअर्स ठरले सुरक्षित पर्याय
भारतीय शेअर ब...
Continue reading
५० वर्षांनंतर मिळालं यश! Rakesh Bedi यांच्या लोकप्रियतेवर David Dhawan यांची खास प्रतिक्रिया
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या मेहनतीचं फळ उशिरा मिळतं, पण जेव्हा मिळतं तेव्हा...
Continue reading
“११ व्या वर्षी शाळा सोडली, मुंबईत पहिल्याच दिवशी ६० रुपयांसाठी भांडी घासली” — Munawar Faruqui यांचा संघर्षमय प्रवास
स्टँड-अप कॉमेडीच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे
Continue reading
चौथा व्हॉल्व्ह हा अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आला होता. एकंदरीत पाहत १२ टक्के वर गेलेला जलसाठा आत २७ टक्क्यापर्यंत आला
असून जलसाठ्यात दोन आठवड्यातच १५ टक्क्याची वाढ झाली. त्यामुळे अकोला शहराला ७ दिवसाआड केला
जाणारा पाणीपुरवठा आता महानच्या काटेपूर्णा प्रकल्पात झपाट्याने जल पातळीवाढ झाल्याने
तो ३ दिवसावर करण्याचा प्रयत्नही महापालिका प्रशासनाच्या कडून सुरू केलाय.
Read Also : https://ajinkyabharat.com/ghodgaon-yehethe-tervichya-divashi-sampoor/