विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !
विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला
Related News
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
17 खासदारांना मोठा झटका; भाजपने पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळली, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका : दिल...
Continue reading
Disha Salian प्रकरणात ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार
Disha Salian प्रकरण पुन्हा एकदा चर्च...
Continue reading
Disha Salian : ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंची गूढ पोस्ट चर्चेत, नेमका कोणावर निशाणा?
Disha Salian प्रकरण, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावांवरील चर्चा तसेच अ...
Continue reading
Disha Salian प्रकरणाला नवं वळण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘चौकशीनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल’
Disha Salian : Disha Salian प्रकरण ...
Continue reading
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले
शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मते
जयंत पाटील यांना पडली.
मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही.
त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या
विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीकडे खो दिला आहे.
महायुतीने महाविकास आघाडीची मते पळवली आहेत.
त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी
२३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत महायुतीने १ उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती.
महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची ८ उमेदवार सहज जिंकून येणार होते.
पण त्यांनी ९ वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी
प्रत्येकी उमेदवार दिला होता,
महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता
त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते.
पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला.
महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन दिवसांपासून मोठी तयारी केली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/june-25th-will-be-celebrated-as-constitution-murder-day-in-the-country/