विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार
राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
तर काही भागांत अद्यापही पावसाची शक्यता कायम आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.
...
Continue reading
13, 17 आणि 18 नोव्हेंबरला मोठा धोका, राज्यासह देशावर संकट, अलर्ट जारी, भयंकर लाटेसह
भारतीय हवामान विभागाने (IMD) 13, 17 आणि 18 नोव्हेंबरसाठी डबल इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी म...
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा प्रारंभ झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानराज माऊली भजनी व पिंपळखुटा गावकऱ्यांच्या वतीने ...
Continue reading
Dharmendra हॉस्पिटलमध्ये दाखल: चाहत्यांसाठी चिंतेत वाढ, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींचा काळ
89 वर्षीय बॉलिवूड अभिनेते Dharmendra यांची प्रकृती सध्...
Continue reading
देशावर डबल हवामान संकट : 10, 11 आणि 12 नोव्हेंबरसाठी महत्त्वाचा इशारा
torrential पाऊस सध्या देशभरातील हवामान परिस्थितीला प्रभावित करत आहे. बंगालच्य...
Continue reading
Middle Class Trap मध्ये अडकलेल्यांसाठी मोठा इशारा! मुंबई आणि बेंगळुरूमध्ये घर खरेदी करताना घरखर्च आणि गृहकर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचे म...
Continue reading
सावरा येथे भरारी महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न
अकोट, 4 नोव्हेंबर 2025 – ग्राम विकास व पंचायतराज विभाग, UMED, महाराष्ट्र राज्य, ग्रामीण...
Continue reading
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या वेळेस कारण त्यांच्या कंपनीसंबंधी 60 कोटींच...
Continue reading
Mamata Kulkarni ड्रग्स प्रकरणातील आरोपी Jay Mukhi सुटला; लाखोंची प्रॉपर्टी फसवणूक प्रकरणात उघडकीस
माजी अभिनेत्री Mamata Kulkarni हिचा ड्रग्स प्रकरणामध्...
Continue reading
पातुर नंदापूरमध्ये २२५ वर्षांची परंपरा जपून भरत भेट कार्यक्रम उत्साहात पार पडला
पातुर नंदापूर येथील भरत भेट कार्यक्रम हा स्थानिक परंपरेचा एक अत्यंत महत्...
Continue reading
सासूच्या निधनानंतर सूनेनं घेतला अखेरचा श्वास, छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली.
Continue reading
त्यातच मुंबईसाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे
हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
येत्या २४ तासांत कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील
काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात
मुंबईच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह
उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.
पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे.
मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अडखळलेली वाटचाल सुरू होण्यास
पोषक हवामान होत आहे.
त्यामुळेच राज्यात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
पावसासह जोरदार वारे वाहणार आज हवामान खात्याने पालघर,
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारामध्ये
मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा,
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी वारे,
विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/34-people-died-after-drinking-poisonous-liquor-in-tamil-nadu/