आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे.
एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून,
आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे
आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस देऊन
ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन
पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी
जिल्ह्यात ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये
पूर तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान
अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे.
या मोहिमेत ८०४ आशा व आरोग्य कर्मचारी यांनी पाणी शुद्धीकरण,
वैयक्तिक स्वच्छता तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक
व हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून
जास्तीत जास्त जनतेपर्यंत जनजागृती केली.
या पंधरवड्यात पाच वर्षाच्या आतील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले
व त्यांच्या परिवारातील सदस्यांना क्षार संजीवनी कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
मोहिमेदरम्यान ग्राम स्तरावर १ हजार ४९८ ठिकाणी
स्वच्छता व पोषण मोहीमबाबत मार्गदर्शनपर सत्र
तसेच ६५८ बालकांना प्रतिबंधात्मक अतिसार होऊ नये,
या दृष्टीने ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
मोहिमेचा उद्देश
नवजात अर्भक व ५ वर्षों आतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यूदर हा मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
अतिसाराची लक्षणे
जर बाळ अस्वस्थ, चिडचिडे झाले, बालकाला (दोन महिन्यांपेक्षा मोठ्या)
खूप तहान लागत असेल, किंवा ते पाणी पिऊ शकत नसेल,
त्याला भोवळ आली किवा बेशुद्ध झाले जर डोळे खोल गेले,
पोटावर हलका चिमटा काढल्यावर त्वचा अगदी मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जाते.
Read also: https://ajinkyabharat.com/property-worth-crores-of-pak-terrorists-seized-in-kashmir/