आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे.
एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून,
आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे.
Related News
आकोल्यातील व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ
अकोट | प्रतिनिधी
अकोट-पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात असलेल्या बंद आणि पडलेल्या
बोन कारखान्याच्या इमारतीत ...
Continue reading
रेल्वे स्टेशन चौक परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू**
अकोला | प्रतिनिधी : गणेश सुरेश नावकार, सहा. पो.नि.
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात आपल्या मैत्र...
Continue reading
कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
मात्र आज (४ एप्रिल) तापम...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे
आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस देऊन
ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन
पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी
जिल्ह्यात ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये
पूर तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान
अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे.
या मोहिमेत ८०४ आशा व आरोग्य कर्मचारी यांनी पाणी शुद्धीकरण,
वैयक्तिक स्वच्छता तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक
व हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून
जास्तीत जास्त जनतेपर्यंत जनजागृती केली.
या पंधरवड्यात पाच वर्षाच्या आतील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले
व त्यांच्या परिवारातील सदस्यांना क्षार संजीवनी कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
मोहिमेदरम्यान ग्राम स्तरावर १ हजार ४९८ ठिकाणी
स्वच्छता व पोषण मोहीमबाबत मार्गदर्शनपर सत्र
तसेच ६५८ बालकांना प्रतिबंधात्मक अतिसार होऊ नये,
या दृष्टीने ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
मोहिमेचा उद्देश
नवजात अर्भक व ५ वर्षों आतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यूदर हा मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
अतिसाराची लक्षणे
जर बाळ अस्वस्थ, चिडचिडे झाले, बालकाला (दोन महिन्यांपेक्षा मोठ्या)
खूप तहान लागत असेल, किंवा ते पाणी पिऊ शकत नसेल,
त्याला भोवळ आली किवा बेशुद्ध झाले जर डोळे खोल गेले,
पोटावर हलका चिमटा काढल्यावर त्वचा अगदी मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जाते.
Read also: https://ajinkyabharat.com/property-worth-crores-of-pak-terrorists-seized-in-kashmir/