Mumbai Heat Waves : मुंबईकरांवर यंदा उष्णतेचा मारा होण्याची चिन्हं आहेत.
मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे.
तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.
Related News
जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षक...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे.
मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे.
तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.
मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले. आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात
उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारीतच मुंबईकरांना आलर्म
नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरी पेक्षा उष्ण ठरला आहे.
देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस राहिले आहे.
किमान तापमान सेल्सिअस असते ते 15.2 अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान 1.49 तर कीमान
तापमान 1.20 असं सेल्सिअस ने जास्त होते. 1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसर्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे.
2023 च्या फेब्रुवारीत 29.44°c नोंद झाली होती. त्यामुळे येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या
झळांनी मुंबईकरांना घामाच्या धारा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या तीन दिवसात घामाच्या धारा
मुंबईकर उष्ण हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा
पारा 38 अंशावर नोंदविला जात होता. मात्र शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली .
सांताक्रुज येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान ही घट काही दिवस कायम राहील
असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यभरातील नागरिकांनी
मार्च आणि मे महिन्यात उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे अहवान ही करण्यात आले आहे.
पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तापमानात वाढ
दरम्यान मुंबई पाठोपाठ पुण्यातील तापमानात सुद्धा हळूहळू वाढ होत आहे. पुण्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.
दिवसभर निरभ्र आकाशामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुसरीकडे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर,
अकोला आणि नागपूरमध्ये सुद्धा तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात तापमान वाढ जाणवत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-history-practice-indrajit-sawant-yana-prashant-koratkarchi-threatened/