पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
Related News
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री
Continue reading
सफरचंद महागलंय? मग हे स्वस्त फळ खा; पेरूचे तब्बल ७ फायदे जाणून घ्या!
सफरचंद हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते. त्यामुळे अनेकजण आपल्या रोजच्या आहारा...
Continue reading
Today Gold Silver Rate : मोदींच्या ‘सोने खरेदी करू नका’ आवाहनानंतर दर घसरले; सोनं-चांदीच्या किमतीत मोठी कपात, पाहा आजचा भाव
Gold Silver Pr...
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Mi...
Continue reading
Union Minister Nitin Gadkari : देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार? बाइक टॅक्सीबाबत केंद्राचा मोठा अॅक्शन प्लॅन
Union M...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; “प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का?”
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा सहावा दिवस; मराठा आरक्षणाच्या मागणीने राज...
Continue reading
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीला ‘प्रथमेश इको-फ्रेंडली’चा पुढाकार; महिलांना रोजगाराची संधी
गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; जनजागृतीसाठी विविध उपक्रम
गणेशोत्सव म्हटला ...
Continue reading
GDP Growth Row : 7.8% विकासदरावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; सरकारने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला दिले उत्तर
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील भारताच्या सकल देशांतर्गत उत्...
Continue reading
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे GDP अंदाज जाहीर; उत्पादन, खनन क्षेत्रातील आकडेवारीने वेधले लक्ष
नाममात्र आणि वास्तविक GVA वाढीत मोठी तफावत; GDP मोजणीतील ‘डबल डिफ्लेशन’ प...
Continue reading
4 सप्टेंबरला SBI ची UPI सेवा काही काळ बंद; बँकेचा ग्राहकांना तातडीचा संदेश, करोडो ग्राहकांवर परिणाम
UPI : देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असत...
Continue reading
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार म्हणाले, ‘कोर्टाचा निकाल येईल, त्याआधी भाष्य करणं योग्य नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याची शक्यता; साखरेचे दर, पावसाची स...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या किती टक्के मागण्या मान्य? महाजनांचा मोठा दावा; अंतरवलीत आज काय घडणार?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत.
आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
” लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या,
यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका,
असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दुधाला भाव द्या,
कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे,
यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा
४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील.
ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी?
त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
योजना कष्टकऱ्यांसाठी पाहिजेत
योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे.
योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे.
मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे.
इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर
भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे.
सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे.
त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे.
यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत,
असंही आमदार कडू म्हणाले. “आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत,
आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत.
आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.
काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/vice-presidents-anger-over-delhi-coaching-center-accident/